Gayatri S Muley
........
मी तर समरस पुर्ण
तरी एकरुपता आलिच नाही
सगळे आपसुक घडत गेले
तरी सहजता आलीच नाही
सगळे सरले एका रेषेत
तु त्या किनारी मी या
अंतर कायमच उरलेले
आयुष्य जगलो का कळलेच नाही
...गायत्री मुळे
......
October 25, 2013 at 7:16pm ·
........
मी तर समरस पुर्ण
तरी एकरुपता आलिच नाही
सगळे आपसुक घडत गेले
तरी सहजता आलीच नाही
सगळे सरले एका रेषेत
तु त्या किनारी मी या
अंतर कायमच उरलेले
आयुष्य जगलो का कळलेच नाही
...गायत्री मुळे
......
October 25, 2013 at 7:16pm ·
No comments:
Post a Comment