Monday, June 22, 2015

कोसळ....

Gayatri S Muley
.....
..सुखाच कोसळणे माहीत नाहे
इथे दु:खचाच बारमाही बहर होता

किती झेलले घाव आठवत नाही
जणु काही हा शेवटचा वार होता

शांत शांत हवा होता तळ मनाचा
पण सतत आठवणींचा जागर होता

गदागदा हलवले ढग तरी
पाण्याचा थेंब नाही
हा नशीबाच्या कोरडेपणाचा कहर होता...
...
गायत्री मुळे......


..
December 3, 2013 at 8:14pm · 

No comments:

Post a Comment