कधी कधी हा प्रहर फारच जीवघेणा असतो.एका फोन च्या slight ring ची वाट पहाण्याचा.त्यात कंटाळुन गाणे लावावे
"विविध भारती ",,,,
,गाणे सुरू होते.....
बिन गोपाल भयो ब्रिज सुना ....
.पुन: त्यातही त्याच विरह वेदना .....
एक व्यक्ती जाताना काय काय घेऊन जाते न?सगळ्या जाणीवा...पण तिच्या अस्तित्वाच्या खुणा मात्र जागोजागी उरलेल्या रहातात ...आणि मागे उरलेला....?? देहाच्या अस्तित्वाने असतो....पण कुठेतरी संपलेला.....
मधुबन सुनो...यमुना सुनी...जसोदा को घर आंगन सुनो...नंद बाबा की अखिया सुनी......सूनी सूनी सर की मटकीया.....राधा रानी को मन सुनो..कहा हो गोपाल......कहा हो गोपाल.....
कसले आर्त आहे ना या सुरात ....डोळे भरून येणार नाही तो वेगळाच म्हणायचा.
मग काय काय आठवत ....त्या भेटी....ते ओले क्षण ...ते दुरावणे (शरीराने) ..आणि मग फक्त आठवणीन्मध्ये जगणे...एकमेकांच्या विचारात जिवंत असणे
सगळे सुने होते हे खरे....
पण ज्या जाणीवा एकमेकांपासुन दूर झाल्यावर होतात त्या सहवासात असताना का नाही होत.कधी चेहर्यावर स्मितहास्य आणणार्या आठवणी...कधी स्वत:च्या नजरेला नजर न देता येऊ देणार्य आठवणी ....कधी हमसुन हमसुन रडवणार्या आठवणी
पण आठवणीच......
एकवेळेस स्वप्न तरी पुर्ण होतील पण आठवणी .....
त्या छळत कायम सोबत असतात पण त्यातला सल कधीच कमी नाही होऊ शकत...का असे न?
स्वप्नांपेक्षा ही त्या जवळच्या असतात पण आपल्या असुनही आपल्या नसतात
..........गायत्री .......
April 25, 2014
"विविध भारती ",,,,
,गाणे सुरू होते.....
बिन गोपाल भयो ब्रिज सुना ....
.पुन: त्यातही त्याच विरह वेदना .....
एक व्यक्ती जाताना काय काय घेऊन जाते न?सगळ्या जाणीवा...पण तिच्या अस्तित्वाच्या खुणा मात्र जागोजागी उरलेल्या रहातात ...आणि मागे उरलेला....?? देहाच्या अस्तित्वाने असतो....पण कुठेतरी संपलेला.....
मधुबन सुनो...यमुना सुनी...जसोदा को घर आंगन सुनो...नंद बाबा की अखिया सुनी......सूनी सूनी सर की मटकीया.....राधा रानी को मन सुनो..कहा हो गोपाल......कहा हो गोपाल.....
कसले आर्त आहे ना या सुरात ....डोळे भरून येणार नाही तो वेगळाच म्हणायचा.
मग काय काय आठवत ....त्या भेटी....ते ओले क्षण ...ते दुरावणे (शरीराने) ..आणि मग फक्त आठवणीन्मध्ये जगणे...एकमेकांच्या विचारात जिवंत असणे
सगळे सुने होते हे खरे....
पण ज्या जाणीवा एकमेकांपासुन दूर झाल्यावर होतात त्या सहवासात असताना का नाही होत.कधी चेहर्यावर स्मितहास्य आणणार्या आठवणी...कधी स्वत:च्या नजरेला नजर न देता येऊ देणार्य आठवणी ....कधी हमसुन हमसुन रडवणार्या आठवणी
पण आठवणीच......
एकवेळेस स्वप्न तरी पुर्ण होतील पण आठवणी .....
त्या छळत कायम सोबत असतात पण त्यातला सल कधीच कमी नाही होऊ शकत...का असे न?
स्वप्नांपेक्षा ही त्या जवळच्या असतात पण आपल्या असुनही आपल्या नसतात
..........गायत्री .......
April 25, 2014
No comments:
Post a Comment